बेल्हे दि.१६:- शेतकऱ्यांनी ऐन दुष्काळामध्ये अतोनात कष्ट करून, प्रसंगी पाणी विकत घेऊन पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातील कांदा...
कृषी
जर वेळ आली तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मुंबई दि.११:- राज्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या कांद्याची निर्यातबंदी नंतर सध्या महाराष्ट्रात व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये उद्रेक पहिला मिळत आहे. त्यानंतर...
जुन्नर दि.९:- शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंसाठी शेतकऱ्याला जीएसटी मोजवा लागत असल्याने शेतकरी अधिक अडचणीत...
निमगाव सावा दि.७:- मीना शाखा कालव्यावर कालवा स्वच्छतेची पहाणी /श्रीकृष्ण पाणी वापर संस्था क्र.२६ औरगंपुर/ पारगाव या संस्थेच्या ऑफीस मधील...
पुणे दि.२९:- आणे पठार येथील जनमनातील आक्रोश, पाण्याची त्यांना असलेली नितांत गरज लक्षात घेऊन पठार भागावरील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी...
बेल्हे दि.२९:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सोमवार व मंगळवार (दि.२९) दोन दिवस पहाटे पासून दाट धुके पडले होते. रविवारी झालेल्या...
पारनेर दि.२७:- पारनेर तालुक्यात गारपीट व अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे ज्वारी, कांदा ही पिके...
आणे दि.१७ : यावर्षी आणे पठारावर पाण्याची परिस्थिती गंभीर असून कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला...
बेल्हे दि.१३:- यंदा पावसाने दडी मारल्याने जुन्नर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर...
आंबेगाव दि.११:- आंबेगाव, तालुक्यामधील हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्याया चक्राने हिसकावून घेतला आहे. ऐन दिवाळीमध्ये आदिवासी भागातील कोंढवळ, राजपूर, फळोदे,...