अमरावती दि.१४:- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे,काल त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा...
Express
नांदेड दि.१४:- सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींना कंटाळलेल्या एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन...
पंढरपूर दि.१४:- आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन...
अहमदाबाद दि.१४:-गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी १२०६ या आकड्याला लकी नंबर मानत. मात्र, तो क्रमांक रूपाणी यांच्यासंदर्भात दुर्दैवी योगायोग घडवणारा...
मुंबई दि.१४:- आज जेवढे राज्य शासनात कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांना एका वर्षाला १ लाख १३ हजार कोटी रुपये त्यांच्या पगारासाठी...
अहमदाबाद दि.१३:- अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवासी, केबिन क्रू आणि मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील डॉक्टरांचा...
अहमदाबाद दि.१३:- प्रतीक जोशी सहा वर्षांपासून लंडनमध्ये राहत होता. सॉफ्टवेअर व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने आपल्या पत्नी आणि भारतात...
मुंबई दि.१३:- अनेक दिवस रखडलेला मान्सून अखेर राज्यात सक्रिय झाला आहे. पुढील 48 तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती...
अहमदाबाद दि.१३:- “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर साधारण पुढच्या ३० सेकंदांमध्येच खूप मोठा आवाज यायला लागला आणि विमान कोसळलं. या सगळ्या घडामोडी...
पुणे, दि. १२ - देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रन १० जून २०२५ पासून गृह, कार,...
