मुंबई दि.२०:- मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका वाहतूक सेवेला बसला आहे. लोकलसह बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यातच...
Express
मुंबई दि २०:- दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे. मात्र, आज दुधाला योग्य...
अहिल्यानगर दि.२०:- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा नेवासे, शेवगाव, गेवराई मार्गे श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारकडून स्थगित...
मुंबई दि.२०:- गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून उद्या म्हणजे २० ऑगस्ट रोजी देखील...
चिपळूण दि.१९:- मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असतानाच अपघातांचे सत्रही सुरूच आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चिपळूणजवळील...
मुंबई दि.१९:- राज्यात अतिवृष्टी सुरू असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल, आपत्कालीन व पोलिस यंत्रणेला सतर्कतेचे आणि मदतकार्यात सहभागी होण्याचे...
रत्नागिरी दि.१९:-हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या १९ आँगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार...
जुन्नर दि.१९:- येडगाव (ता. जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश नेहरकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली'पक्षी थांबे' (Bird Perches)...
मुंबई दि.१९: देशभरात युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय व्यवहारांचे प्रमाण दिवसेदिंवस वाढत असून, कॅशलेस व डिजिटल व्यवहारांना सरकारकडून प्रोत्साहन आणि...
जालना दि.१९:- नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूरच्या रेणापूर येथे बदली झालेल्या तहसीलदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांनी...
