मुंबई दि.१:- महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया,...
महाराष्ट्र
भंडारा दि.१:- मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकताच लग्न मंडपातच वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील झारली गावात दुपारी...
मुळशी दि.१:- अनेक अपत्य असून उपयोग नाही, एकच अपत्य असावे पण ते स्वामी विवेकानंद सारखे असावे. वडिल व मुलाचे नाते...
नाशिक दि.१:- रोजगाराचे साधन म्हणून बेरोजगारांना आपले सरकार केंद्र चालविण्याचा परवाना देऊनही अनेकजण तीन-तीन महिने लॉगिनच करीत नसल्याची गंभीर दखल...
रत्नागिरी दि.३०:- रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील रनपार किनाऱ्याजवळ समुद्रात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या १६ जणांची बोट अचानक उलटल्याची घटना मंगळवारी घडली....
मुंबई दि.३०:- शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम दिली जाईल, ही...
मुंबई दि.३०:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या...
मुंबई दि.३०:- विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे...
मुंबई दि.२९:- पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे....
शिरूर दि.२९:- शिरूर येथील श्री गणेशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अतिशय गुंतागुंतीची व क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पडली असून महिलेच्या पोटातून तब्बल...