मुंबई दि.३:- सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांना जोरदार पावसाने झोडपून काढल्यानंतर काही दिवसांची विश्रांती मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा...
महाराष्ट्र
नेवासे दि.३:- राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सहकार चळवळीतून एकट्या अहिल्यानगर जिल्ह्याने सर्वाधिक सहकारी साखर कारखाने उभे करुन राज्यात एक वेगळी ओळख...
बीड दि.३:- मराठवाड्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार नगदी, तर जमीन खरडून गेलेल्यांना हेक्टरी १...
मुंबई दि.२:- राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान...
मुंबई दि.२:- राज्यातील सर्व दुकाने आता २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर...
राज्यातील पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर एसटीची १०% हंगामी भाडे वाढ रद्द:- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई २:- परतीच्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दिवाळी दरम्यान एसटीने केलेली...
मुंबई दि.२:- सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 'सण...
मुंबई दि.१:- रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. तीन दिवसांच्या...
शिरूर दि.१:-पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनाला...
मुंबई दि.१:- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना मदत करणे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली....
