नवीदिल्ली दि.३०:- भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून...
देश
कोलकत्ता दि.३०:- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण...
नवीदिल्ली दि.२७:- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन...
नवीदिल्ली दि.२७:- काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई...
नवी दिल्ली दि.२७:- जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. यानंतर...
नवी दिल्ली दि.२६:- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात पाच महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी सिंधू जलकराराला स्थगिती देण्याच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेने सर्वांचे...
नवीदिल्ली दि.२५:- जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय...
नवीदिल्ली दि.२५:- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने अनेक कठोर पाऊलं उचलली आहे....
रायपूर दि.२५:- छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगुट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरु आहे. या कारवाईत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत....
नवीदिल्ली दि.२५:- देशात एकीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच एका...