मुंबई दि.२१:- राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीं बाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत प्रशासकपदाचा गुंता सोडवला आहे. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत...
मुंबई
मुंबई दि.२१:- प्रवाशांना आरामदायी प्रवास घडावा यासाठी बसचा ताफा अद्ययावत करण्यावर एसटी महामंडळाने भर दिला आहे. त्या दिशेने वाटचाल करताना...
मुंबई दि.१८:- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर ही दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडली आणि शेवटच्या...
मुंबई, दि.१७: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित...
मुंबई दि.१६:- राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडण्याबाबत राज्य...
मुंबई दि.१६:- अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी...
मुंबई दि.१५:- मुंबईतील मुलुंड भागामध्ये मेट्रोचं बांधकाम सुरू असताना पुलाचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. या प्रकरणी १ जणाचा मृत्यू झाला...
मुंबई दि.१५:- डोंबिवली पूर्व येथील सागाव परिसरात आज पहाटे एका निवासी इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या...
मुंबई दि.१५:- राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला असून, प्रसूती रजा (Maternity Leave) मिळवण्यासाठी असलेली किमान...
मुंबई दि.१४:- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मंत्रिमंडळातील त्यांची जागा पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली. पण अद्याप पक्षामध्ये...
