मुंबई दि.२४:- ‘सौर ग्राम’ मुळे राज्यभरात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी...
सांस्कृतिक
मुंबई दि.२४:- विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून...
परभणी दि.२३:- काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज सोमवारी दुपारी परभणीत दाखल होत मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेत...
नागपूर दि.२२:- लोकसभा तोंडावर आणि विधानसभा निवडणुकीच्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या १ रुपयात पीक विमा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप...
बीड दि.२२:- बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपुर्ण राज्य हादरून गेलं आहे. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले...
छत्रपती संभाजीनगर दि.२२:- महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी जाहीर होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं....
नागपूर दि.१९:- जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं....
एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न; प्रतिदिन सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक
मुंबई दि.१६:- दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी...
मुंबई दि.१५:- विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता १५ डिसेंबर रोजी...
मुंबई दि.१४:- विधानसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्ली दरबारी वजन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिल्लीतील भाजपचं केंद्रीय...