रत्नागिरी दि.३०:- रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील रनपार किनाऱ्याजवळ समुद्रात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या १६ जणांची बोट अचानक उलटल्याची घटना मंगळवारी घडली....
महाराष्ट्र
मुंबई दि.३०:- शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम दिली जाईल, ही...
मुंबई दि.३०:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या...
मुंबई दि.३०:- विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे...
मुंबई दि.२९:- पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे....
शिरूर दि.२९:- शिरूर येथील श्री गणेशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अतिशय गुंतागुंतीची व क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पडली असून महिलेच्या पोटातून तब्बल...
मुंबई दि.२८:- माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात सोमवार दि.२८ रोजी मंत्रालयात बैठक संपन्न झाली. माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे...
यवतमाळ दि.२८:- मुलगी आयएएस झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे हृदयद्रावक निधन झाल्याची घटना यवतमाळच्या...
लाडक्या बहिणी १५०० मध्ये खूष; २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही; मंत्री नरहरी झिरवाळांचे वक्तव्य
मुंबई दि.२८:- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने एकहाती सत्ता मिळवली...
संगमेश्वर दि.२८:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार दि.२७ संगमेश्वर दौऱ्यावर होते. कसबा येथे सरदेसाई वाड्याची पाहणी करताना त्यांच्या ताफ्यावर...
