मुंबई दि.२३:- राज्यात दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भ उन्हाच्या कडाक्याने होरपळत असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावून नागरिकांना...
मुंबई
मुंबई दि.२२:- यंदाच्या खरीप हंगामात हवामान बदल आणि एल निनोचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कृषी विभागाची नियोजनबद्ध तयारी.हवामान विभागाच्या वेदर...
वांद्रे दि.२१:- मुंबईमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु असताना दगडफेक झाली आहे, तर या घटनेत 15 जणांना अटक केली आहे. मुंबईत अनधिकृत...
मुंबई दि.१८:- मान्सूनने अंदमान-निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडचा काही...
मुंबई दि.१५:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा असे आवाहन केले आहे. पंतप्रधान...
मुंबई दि.१५:- पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण. सहा मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्त्वावर गाळ व गाळमिश्रित...
मुंबई दि.१५:- भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर...
मुंबई दि.१५:- राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ एप्रिल २०१९...
मुंबई दि.१४:- देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे...
मुंबई दि.१३:- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.राज्याच्या...
