मुंबई दि.१५:- आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109...
महाराष्ट्र
मुंबई दि.१५:- कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर आता महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाअंतर्गतही ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा...
मुंबई दि.१४- जुन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत...
अमरावती दि.१४:- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे,काल त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा...
नांदेड दि.१४:- सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींना कंटाळलेल्या एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन...
पंढरपूर दि.१४:- आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन...
मुंबई दि.१४:- आज जेवढे राज्य शासनात कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांना एका वर्षाला १ लाख १३ हजार कोटी रुपये त्यांच्या पगारासाठी...
मुंबई दि.१३:- अनेक दिवस रखडलेला मान्सून अखेर राज्यात सक्रिय झाला आहे. पुढील 48 तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती...
पुणे, दि. १२ - देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रन १० जून २०२५ पासून गृह, कार,...
अकोला दि.१३:- राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून योग्य वेळी घेतला जाणार आहे. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी...
