नाशिक दि.३:- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ...
महाराष्ट्र
मुंबई दि.२:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची नव्या वर्षातील पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज गुरुवारी पार पडली. या...
मुंबई दि.२:- राज्यासह संपूर्ण देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर...
मुंबई दि.१:- आक्रमक, अभ्यासू आणि कायम लोकांच्या गराडयात असणाऱ्या नेत्या म्हणून ज्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे, अशा राज्याच्या पर्यावरण व...
पुणे दि.३१:- बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेला वाल्मिक कराड अखेर पुण्यामध्ये...
मुंबई दि.३१:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात...
बीड दि.३१:- बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट आज सुरेश धस यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी आका आणि आकाच्या आकावर आरोप केले आहेत. बीडमध्ये...
बीड दि.३१:- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यामुळे सगळा महाराष्ट्र हादरला. दरम्यान...
जुन्नर दि.३१:- काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरु झाल्यावर किती दिवस सुट्टी...
मुंबई दि.३१:- स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करुन त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर कामगारांना स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील...