पणजी दि.३:- गोव्यातील शिरगांव येथील यात्रेत चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली आहे. श्री लैराई देवी मंदिरात शुक्रवारी रात्री श्री लैराई यात्रेदरम्यान...
देश
नवीदिल्ली दि.३:- पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या...
नवीदिल्ली दि.२:- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव वाढला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी त्यांचे अमेरिकन...
नवीदिल्ली दि.२:- भारत निवडणूक आयोगानं मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तीन नवे उपक्रम सुरू केले...
नवीदिल्ली दि.३०:- केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी...
नवीदिल्ली दि.३०:- भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून...
कोलकत्ता दि.३०:- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण...
नवीदिल्ली दि.२७:- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन...
नवीदिल्ली दि.२७:- काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई...
नवी दिल्ली दि.२७:- जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. यानंतर...
