मुंबई दि.२६:- “राज्यात महायुतीचं सरकार २४ तास जनतेची कामं करत असतं”, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच...
Express
मुंबई दि.२६:- महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....
मुंबई दि.२६:- मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अंबादास पवार यांची पत्नी कल्पना पवार यांना राज्य सरकारने थेट पोलीस...
नवी दिल्ली दि.२६:- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात पाच महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी सिंधू जलकराराला स्थगिती देण्याच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेने सर्वांचे...
पुणे दि.२६:- केंद्र सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्यास सांगितले आहे. पुणे शहरात सुमारे १११ पाकिस्तानी पासपोर्ट असलेले...
राजुरी दि.२५:- राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या व्हाइस चेअरमन पदासाठी सर्वानुमते दिलीप घंगाळे यांची शुक्रवार दि.२५ रोजी...
नवीदिल्ली दि.२५:- जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय...
नवीदिल्ली दि.२५:- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने अनेक कठोर पाऊलं उचलली आहे....
आणे दि.२५:- सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांच्या CSR फंडातून तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट यांच्या व्यवस्थापनाने सरदार पटेल...
गडचिरोली दि.२५:- जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम सीमेपासून ४० किलोमीटर छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत...
