मुंबई दि.२८:- माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात सोमवार दि.२८ रोजी मंत्रालयात बैठक संपन्न झाली. माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे...
महाराष्ट्र
यवतमाळ दि.२८:- मुलगी आयएएस झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे हृदयद्रावक निधन झाल्याची घटना यवतमाळच्या...
लाडक्या बहिणी १५०० मध्ये खूष; २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही; मंत्री नरहरी झिरवाळांचे वक्तव्य
मुंबई दि.२८:- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने एकहाती सत्ता मिळवली...
संगमेश्वर दि.२८:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार दि.२७ संगमेश्वर दौऱ्यावर होते. कसबा येथे सरदेसाई वाड्याची पाहणी करताना त्यांच्या ताफ्यावर...
परभणी दि.२८:- 'एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला' या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र राज्य...
मुंबई दि.२८:- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तिथले चेक-पोस्ट बंद करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून...
शिर्डी दि.२७:- आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरण करण्यास...
मुंबई दि.२७:- अमित शहा यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. राज्यातल्या ४८ शहरांत एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक...
शिर्डी दि.२५:- श्री साई संस्थान विश्वव्यवस्था शिर्डी येथे रामनवमी उत्सव निमित्त साई भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.गायक जगदिश पाटिल...
मुंबई दि.२६:- “राज्यात महायुतीचं सरकार २४ तास जनतेची कामं करत असतं”, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच...