मुंबई दि.२८:- राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे....
महाराष्ट्र
मुंबई दि.२७:- राज्यातील शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून सध्या तीव्र राजकीय घडामोडी सुरू आहेत. हिंदी सक्तीविरोधात...
मुंबई दि.२७:- राज्यात तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याचा उद्देश महायुती सरकारचा आहे. पावसाळी अधिवेशनात सरकार नवा गुंठेवारी कायदा आणण्यात येणार असून...
मुंबई दि.२६:- महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील घरगुती वीजदर हा कमी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
कोल्हापूर दि.२५:- कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने काल शहरातील पंचगंगा घाट येथे आपलं पात्र...
मुंबई दि.२५:- राज्यात महानिर्मितीतर्फे 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत....
पंढरपूर दि.२५:- येथील विठ्ठलाचे टोकन दर्शन पास बोगस आढळल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील सहा व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार...
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रिंगरोडला मंजुरी; नाशिक ते त्र्यंबक रस्ता सहापदरी करण्याचा निर्णय
नाशिक दि.२३:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली 'त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या...
मुंबई दि.२३:- राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा सुमारे १० हजार कोटी संचित तोटा आहे. त्याचवेळी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेपैकी एक हजार...
कोल्हापूर दि.२३:- कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक...
