बीड दि.२७:- बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये तरुण डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुण डॉक्टर हा...
महाराष्ट्र
कोल्हापूर दि.२६:- वीस दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापूरात घडली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने हा...
मुंबई दि.२६:- युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयला आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य बनवण्याची गरज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अधोरेखित केली...
मुंबई दि.२६: सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक आघाडीवर सर्वांपुढे असणाऱ्या मराठी माणसाने म्युच्युअल फंडासारख्या सूज्ञ गुंतवणुकीतही आघाडी राखली आहे. महाराष्ट्र राज्याने...
रत्नागिरी दि.२६:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस हेडकॉन्स्टेबल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. सांची सुदेश...
मुंबई दि.२६:- राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर गेल्या आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे. आज २६ जुलै रोजीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज...
मुंबई दि.२५:- आपला जीव धोक्यात घालून विषारी सापांना पकडण्याचं काम सर्पमित्र करत असतात. बऱ्याच वेळा साप पकडत असताना सापाने दंश...
जळगाव दि.२५:- सरकारी अधिकाऱ्याच्या मनात आलं तर संपूर्ण व्यवस्था बदलू शकते. तशी काही उदाहरणंही समोर आलेली आहेत. काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात...
मुंबई दि.२५:- भारतीय रेल्वे अंतर्गत रेल्वे भरती बोर्ड (RRB NTPC) मार्फत तब्बल 30,307 पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही...
देवरूख दि.२४:- देवरूख नजीकच्या पाटगाव येथील तरूण बेपत्ता झाला आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने देवरूख पोलीस ठाण्यात दिली...
