मुंबई दि.२१:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं १२ ऑगस्टच्या बैठकीत १५६३१ पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या...
महाराष्ट्र
संगमनेर दि.२०:- संगमनेर शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडी गावातील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाच आयोजन करण्यात आले आहे. राजगुरुनगर येथे संग्राम बापू महाराज...
मुंबई दि २०:- दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे. मात्र, आज दुधाला योग्य...
मुंबई दि.२०:- गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून उद्या म्हणजे २० ऑगस्ट रोजी देखील...
मुंबई दि.१९:- राज्यात अतिवृष्टी सुरू असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल, आपत्कालीन व पोलिस यंत्रणेला सतर्कतेचे आणि मदतकार्यात सहभागी होण्याचे...
रत्नागिरी दि.१९:-हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या १९ आँगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार...
मुंबई दि.१९: देशभरात युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय व्यवहारांचे प्रमाण दिवसेदिंवस वाढत असून, कॅशलेस व डिजिटल व्यवहारांना सरकारकडून प्रोत्साहन आणि...
मुंबई दि.१९:- राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईत पुढील...
संगमनेर दि.१८:-संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावातील कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याची घटना शनिवार दि.१६ रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या...
सोलापूर दि.१८:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सोलापूर येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)...
