मुंबई दि.३०:- पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.मराठी माणसाच्या शक्तीसमोर...
महाराष्ट्र
मुंबई दि.३०:- राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीवरुन एक पाऊल मागे घेतलं आणि दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर आता...
मुंबई दि.३०:- राज्यभरात हिंदी सक्तीवरून वाद उफाळलेला असताना हिंदी बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुंबई दि.२८:- जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुनःश्च वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणारे...
मुंबई दि.२८:- राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ...
मुंबई दि.२८:- राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे....
मुंबई दि.२७:- राज्यातील शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून सध्या तीव्र राजकीय घडामोडी सुरू आहेत. हिंदी सक्तीविरोधात...
मुंबई दि.२७:- राज्यात तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याचा उद्देश महायुती सरकारचा आहे. पावसाळी अधिवेशनात सरकार नवा गुंठेवारी कायदा आणण्यात येणार असून...
मुंबई दि.२६:- महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील घरगुती वीजदर हा कमी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
कोल्हापूर दि.२५:- कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने काल शहरातील पंचगंगा घाट येथे आपलं पात्र...
