मुंबई दि.३०:- राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव,...
मुंबई
मुंबई दि.३०:- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शेती...
मुंबई दि.२४:- मुंबईच्या कांदिवली परिसरात बुधवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत....
मुंबई दि.२२:- ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने...
मुंबई दि.२०:- भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी...
मुंबई दि.२०:- धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे बऱ्याच दिवसांनंतर ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या त्यांच्याकडे राज्याच्या दिव्यांग कल्याण...
मुंबई दि.१९:- मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका...
मुंबई दि.१८:- शिष्यवृत्तीसाठी आता वारंवार उत्पन्न दाखला आणि कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत.राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाडीबीटी पोर्टलवर...
मुंबई दि.१३:- महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती....
मुंबई दि.१२:- इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाला जनहित याचिकेद्वारे...
