नवी दिल्ली दि.२७:- राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘रमी’ प्रकरणामुळे वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे...
राजकीय
मुंबई दि.१९:- विरोधी पक्ष हे लोकशाहीचे दुसरे चाक आहे पण हे चाक सध्या पंक्चर झाले आहे. ज्यांना संपलेला पक्ष म्हटले....
नवी दिल्ली दि.१९:- संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवार, २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान होणार असल्याचे केंद्रीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी...
मुंबई दि.१९:- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी विधान भवनाच्या आवारात केलेल्या हाणामारीचे...
मुंबई दि.१८:-महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय गुरुवारी संध्याकाळी...
मुंबई दि.१८:- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंड पडळकर यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही....
मुंबई दि.१७:- महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख...
मुंबई दि.१७:- विधीमंडळाचं सर्वोच्च सभागृह म्हणजे विधानपरिषद. या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आज बुधवारी संपला. अंबादास...
मुंबई दि.१७:- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलवाटोलवी झाल्याचं दिसून आलं....
मुंबई दि.१७:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करतील. या दौऱ्यात निवडणुकीच्या तयारी संदर्भात आढावा घेतला...
